एकेकाळी बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छबी व एव्हरग्रीन बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्या रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामूळे चर्चेत असायच्या. शारीरीक संबध ?
६६ वर्षांच्या रेखा आजही तेवढ्याच सुंदर आणि बोल्ड दिसतात. रेखा फक्त दिसायलाच तशा नाहीत तर त्यांचे बोलणे देखील बोल्ड आणि बिंधास्त आहे.
त्यांच्या या बिंधास्त बोलण्याच्या स्वभावामुळे रेखा नेहमीच चर्चेचा विषय बनायच्या. त्या काळात देखील रेखा त्यांच्या बोल्ड विधानांनी लोकांच्या झोप उडवायच्या.
याच गोष्टीमूळे अनेकदा त्यांचे वैयक्तिक आयूष्य देखील धोक्यात आले होते. पण तरीही रेखाने त्यांचे बोल्ड विधाने सोडले नाहीत.
रेखाच्या अशा स्वभावामूळे त्या बातम्यांमध्ये येत असायच्या. रेखाबद्दल अनेक गोष्टी छापल्या जात होत्या. पण तरीही रेखा कधीच घाबरल्या नाहीत.
तेव्हाही घाबरल्या नाहीत आणि आजही त्या घाबरत नाहीत. आज आम्ही तुम्हाला रेखाच्या एका अशा बिधानाबद्दल सांगणार ज्यांनी सगळ्या लोकांची झोप उडवली होती.
रेखाची बायोग्राफी :-
कैसी पहली जिंदगानी मध्ये त्यांच्या आयूष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.
रेखाने केलेले अनेक विधानही या पुस्तकात सांगितले आहेत.
यातल्याच सर्वात चर्चित विधानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा – वधू-वर माइकवर बोलत आसतानाचा व्हिडिओ व्हायरल – एकूण सर्वांनाच धक्का बसला !
शारीरीक संबध – सर्वांना माहीती आहे की रेखा खऱ्या अनेक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. पण त्यांचे कोणतेही नाते शेवटपर्यंत टिकू शकले नाही. विनोद मेहरा, संजय दत्त, सुनील दत्त आणि अमिताभ बच्चनसारख्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत रेखा रिलेशनशिप मध्ये होत्या.
यावरुनच रेखाला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, “कोणत्याही पुरुषाच्या जवळ जाण्यासाठी कायर करावे लागते,” यावर रेखाचे उत्तर ऐकून लोकांच्या पायाखलची जमीन हालली होती. त्याकाळी रेखाचे उत्तर न्यूजपेपरची हेडलाईन बनल्या होत्या. जिकडे तिकडे फक्त एकच चर्चेचा विषय झाला, फक्त ‘रेखा‘!
या प्रश्नाचे उत्तर रेखाने असे दिले होते की, ‘जर तुम्हाला कोणत्याही पुरुषाच्या जवळ जायचे असेल तर मग एकच पर्याय असतो. तो म्हणजे शारीरीक संबध बनवणे.
त्याशिवाय तुम्ही कोणत्याही पुरुषाच्या जवळ जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या मनात घर करु शकत नाही. ही एकच गोष्ट आहे जी स्त्री आणि पुरुषाला जवळ आणते’.
हे पण वाचा – Aamir khan kiran rao divorce reason ? घटस्फोट का झाला ?
रेखाचे हे उत्तर ऐकल्यानंतर त्याकाळी लोकांची झोप उडाली होती.
पण रेखा मात्र कोणालाही न घाबरता आपल्या मतावर कायम ठाम होत्या.
त्यांच्या या विधानामूळे त्याकाळी खुप जास्त गोंधळ उडाला होता.
लोकांनी त्यांच्यावर शिव्यांचा पाऊस पाडला होता.
रेखाला मात्र कोणत्याही गोष्टीचा फरक पडला नाही.